Badlapur बदलापुर

Badlapur बदलापुर Badlapur City (Natural City of Mumbai-Thane Sub Urban) http://www.badlapur.co.in/ Badlapur was a travel route from Konkan to Gujarat, via Surat.
(641)

The town was famous for its rich horse breeds. Warriors of "Shivaji Maharaj" used to change their horses here in anticipation of the difficult climbing through the Konkan area. The word ‘Badla’ (Marathi word for “to change”) was linked to the town. For the first time in 1971, Badlapur was recognised as a municipal town in the Ulhasnagar Tehasil. City has seen a massive growth since 80s and since t

hen the population has increased rapidly. Taluka: Ambernath

Dist: Thane

State: Maharashtra

Latitude. 19.15°, Longitude. 73.2666667°

Badlpaur is surrounded by the natural beauty of hills and mountains. Railway line divides the city into two parts, East and West. The town is built on many hills, on the banks of Ulhas river. Due to the population growth in the nearby cities, many people working in Mumbai suburbs have moved to Badlapur because of the affordable real estate prices, pleasant weather, beautiful location and quiet neighborhoods along with a proximity to Mumbai by local trains. Now Badlapur city encompasses the Old Badlapur Village, Kulgaon, Manjarli, Belavali, Katrap and many other surrounding small villages.

बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असुन, दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.

इतिहास:
शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर हा सुरत मार्गे कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा मार्ग होता. उत्तम प्रजातींच्या घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. कोकण प्रदेशातल्या कठीण चढाईसाठी शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे. यावरूनच हे शहर बदलापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १९७१ साली उल्हासनगर तालुक्यातील या शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

आकर्षणे:
बदलापु्र परीसरातील ६५.१५ मीटर उंचीचे बारवी धरण हे बदलापूर स्थानका पा्सून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्त्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मिमी. पावसाची नोंद होते. ब्यारेज आणि कुन्देश्वर ह्या धरणां व्यतिरीक्त बदलापूर स्थानकापासुन सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखळोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात.

26/02/2026

लक्षवेधी सूचनेची सूचना
प्रति,
सचिव,
महाराष्ट्र विधानसभा, विधानभवन, मुंबई.
मी नियम १०५ अन्वये खालील तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मा. मुख्यमंत्री/नगरविकास मंत्री/परिवहन मंत्री यांचे लक्ष वेधत आहे आणि त्याबाबत त्यांनी निवेदन करावे अशी विनंती करत आहे.
विषय: कुळगाव-बदलापूर रेल्वे प्रवासी समस्या, संथ गतीने चाललेले रेल्वे प्रकल्प आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेच्या रखडलेल्या अंमलबजावणीबाबत.
निवेदन:
१. कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून बदलापूर व अंबरनाथ रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सध्या रेल्वे हा मुंबईकडे जाण्याचा एकमेव मुख्य मार्ग असल्याने दररोज सकाळी व सायंकाळी भीषण गर्दी होत आहे.
२. रेल्वे प्रवासातील या गर्दीमुळे नुकताच सौ. चेतना देवरुखकर (वय २८) यांचा अपघाती मृत्यू झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना आहे. प्रवाशांना लेटमार्क, नोकरीच्या संधी गमावणे आणि जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.
३. MUTP-3 अंतर्गत ३ री व ४ थी रेल्वे लाईनचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ५०% आर्थिक सहभाग आहे. हे काम पूर्ण झाल्यास दर १० मिनिटांनी गाडी सुटू शकते, मात्र कामाच्या गतीबाबत समाधानाची स्थिती नाही.
४. कासगाव-कामोठे रेल्वे मार्ग (कनेक्टिव्हिटी) सुरू केल्यास बदलापूर-अंबरनाथ स्थानकांवरील ताण कमी होऊ शकतो, मात्र हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.
५. मेट्रो १४, मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण-बदलापूर कनेक्टिव्हिटी) आणि ठाणे, मीरा-भाईंदर व पनवेल दरम्यानची वॉटर टॅक्सी सेवा यांसारख्या पर्यायी वाहतूक प्रकल्पांची अंमलबजावणी कधी होणार, याबाबत अनिश्चितता आहे.
६. कल्याण आणि ठाणे एकात्मिक परिवहन सेवेबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल आणि केंद्र शासनाकडून येणाऱ्या पीएम ई-बसेसच्या सद्यस्थितीबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.
शासनाकडून अपेक्षित स्पष्टीकरण:
१. बदलापूर-अंबरनाथ रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी शासन रेल्वे प्रशासनासोबत काय समन्वय साधणार आहे?
२. MUTP-3 प्रकल्पातील ३ री व ४ थी लाईनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काय पावले उचलणार आहे?
३. मेट्रो आणि वॉटर टॅक्सी सेवांसारख्या प्रकल्पांसाठी शासनाने कोणता कालबद्ध आराखडा (Time-bound plan) निश्चित केला आहे?
४. कासगाव-कामोठे रेल्वे मार्ग MUTP-3 मध्ये समाविष्ट करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे?
५. या गंभीर समस्यांकडे लक्ष न दिल्यास स्थानिक नेते व संघटनांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल घेऊन शासन तातडीने काय निर्णय घेणार आहे? आदरणीय आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे ह्यांनी अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्टेशन प्रचंड गर्दी व त्यामुळे होणारे accident बद्दल विधान परिषदेमध्ये लक्ष वेधी मांडली अतातारी रेल्वे प्रशासनाने लक्ष घालावे अंत पाहू नये

#बदलापूर

22/02/2026

कभी-कभी ज़िंदगी हमें संकेत देती है…
पर हम समझते तब हैं जब बहुत देर हो चुकी होती है। ⏳

समय और सारथी एक बार चले गए तो लौट कर नहीं आते…
अब फैसला आपका है — उन्हें जाने देना है या रोक लेना है? ❤️‍🔥

👉 उस व्यक्ति को टैग करें जिसे आप खोना नहीं चाहते… अभी।

🎬 Directed by: Mr. Pushkar Karnavat, Dr. Bipinkumar
🎭 Featuring: Indiancityguy and Shabdsaarthi
🎥 Shot & Edited by: Orange Orbit Media
🎞 Produced by: Muke Beam Studios

🔥

13/02/2026

🔬 The YSD Presents – Nano World: Zooming into Everyday Materials
What happens when everyday materials like salt, sand, graphite, and cloth fibers are magnified thousands of times?
In this exciting webinar, we explore the fascinating nano-structures of common materials using a Field Emission Scanning Electron Microscope (FESEM) and uncover stunning microscopic landscapes invisible to the naked eye.
🎓 Organized by: Young Scientist Den
👨‍🏫 Speaker: Mr. Vikrant Kurmude
Electrical Engineering Department, IIT Bombay
📅 Date: 13 February 2026
⏰ Time: 10:00 AM – 11:00 AM
This session is designed to spark scientific curiosity and showcase the power of advanced microscopy in modern materials science. Perfect for school students, college learners, and science enthusiasts!
✨ Don’t forget to Like, Share & Subscribe for more exciting science sessions!

11/02/2026
🌟 HSC परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! 🌟प्रिय विद्यार्थ्यांनो,तुमच्या मेहनतीवर, जिद्दीवर आणि आत्...
11/02/2026

🌟 HSC परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! 🌟

प्रिय विद्यार्थ्यांनो,
तुमच्या मेहनतीवर, जिद्दीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवा.
ही परीक्षा म्हणजे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे.
मन शांत ठेवा, आरोग्याची काळजी घ्या आणि यश निश्चित मिळवा.

✨ तुमच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ✨

— श्री. राम पातकर
— नगरसेविका सौ. रती पातकर

मुंबई उपनगरीय प्रवासाला वेग देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान ‘वंदे मेट्रो’ धावण्याचा महत्त्वाकांक...
11/02/2026

मुंबई उपनगरीय प्रवासाला वेग देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान ‘वंदे मेट्रो’ धावण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे सरकला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये हा प्रस्ताव अधिकृतरित्या सादर करण्यात आला असून, प्रकल्पास तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत 12 ते 18 डब्यांची आधुनिक, बंद दरवाज्यांची वंदे मेट्रो गाडी धावणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित दरवाजे, जलद वेग आणि सुधारित प्रवासी सुविधा यामुळे बदलापूर ते CSMT हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. सध्या या मार्गावरील प्रवासाला लागणारा वेळ लक्षात घेता, हा प्रकल्प हजारो रोजंदारी प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिग्नल प्रणाली उन्नतीकरण तसेच स्थानकांवरील आवश्यक बदल यांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देईल आणि पूर्व उपनगरातील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करेल.

प्रकल्प पूर्णत्वाचे लक्ष्य वर्ष : 2030

Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला डोंबिवलीच्या विद्यार्थ्याचा बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडू...
10/02/2026

Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला डोंबिवलीच्या विद्यार्थ्याचा बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून मृत्यू

बदलापूरच्या न्यायव्यवस्थेत ठाम भूमिका घेणारे, माजी नगराध्यक्ष व सर्वांचे लाडके मित्र अॅड. प्रियेश जाधव यांचा वकील संघटने...
08/02/2026

बदलापूरच्या न्यायव्यवस्थेत ठाम भूमिका घेणारे, माजी नगराध्यक्ष व सर्वांचे लाडके मित्र अॅड. प्रियेश जाधव यांचा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी भरघोस मतांनी विजय! 🎉
शाळेतील गंभीर प्रकरणात आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस विनामूल्य लढवून न्यायासाठी उभे राहिलेल्या त्यांच्या कार्याचा हा सन्मान आहे.

सर्व बदलापूरकरांकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐⚖️

कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोला चालना, 2026 मध्येच MMRDA करणार काम सुरू; ऐरोली, शीळफाटा, अंबरनाथ... कुठे असतील स्थानके?Time...
07/02/2026

कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोला चालना, 2026 मध्येच MMRDA करणार काम सुरू; ऐरोली, शीळफाटा, अंबरनाथ... कुठे असतील स्थानके?

Times group

मुंबई लोकल सेवांचा भविष्यवेध : आयआयटी–एमआरव्हीसीचा वर्षभराचा अभ्यास प्रकल्पमुंबईची उपनगरी लोकल रेल्वे ही केवळ प्रवासाचे ...
06/02/2026

मुंबई लोकल सेवांचा भविष्यवेध : आयआयटी–एमआरव्हीसीचा वर्षभराचा अभ्यास प्रकल्प

मुंबईची उपनगरी लोकल रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून शहराची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो प्रवासी या सेवांवर अवलंबून असतात. वाढती प्रवासी संख्या, बदलती गरज आणि आधुनिक सुविधांची अपेक्षा लक्षात घेता लोकल सेवांमध्ये व्यापक सुधारणांची आवश्यकता अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बे आणि मुंबई रेल विकास महामंडळ (एमआरव्हीसी) यांनी संयुक्तपणे वर्षभर चालणारा सखोल अभ्यास प्रकल्प हाती घेतला आहे.

अभ्यासाचा मुख्य उद्देश काय?

या प्रकल्पाचा उद्देश लोकल रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम, प्रवासी-अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत बनवणे हा आहे. विशेषतः एसी लोकल सेवांचा विस्तार, तिकीट दररचना आणि दीर्घकालीन आर्थिक व्यवहार्यता या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

आज अनेक प्रवासी आरामदायी प्रवासाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र, त्याचवेळी सामान्य लोकल आणि एसी लोकलमधील दरातील फरक, परवडणारे तिकीट दर आणि सर्वसमावेशक सेवा हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. या सर्वांचा संतुलित विचार या अभ्यासात होणार आहे.

कोणत्या मुद्द्यांचा सखोल विचार होणार?

या वर्षभराच्या अभ्यासादरम्यान खालील प्रमुख बाबींचा आढावा घेतला जाणार आहे —

एसी लोकल सेवांचा विस्तार आणि त्याची गरज

सामान्य व एसी लोकलमधील तिकीट दर संतुलन

स्थानकांवरील सुविधा आणि गाड्यांमधील सोयीसुविधा

महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दिव्यांग प्रवाशांच्या गरजा

या माध्यमातून केवळ तांत्रिक सुधारणा नव्हे, तर भविष्यासाठी अंमलात आणता येईल असा स्पष्ट आराखडा तयार करण्याचा प्रयत्न आहे.

प्रवाशांचा सहभाग का महत्त्वाचा?

या प्रकल्पात प्रवाशांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नियमित प्रवाशांकडून सूचना, अनुभव आणि अडचणी जाणून घेऊनच वास्तववादी धोरण तयार करता येईल. प्रवाशांच्या मतांमुळे अभ्यास अधिक प्रभावी आणि प्रत्यक्ष परिस्थितीशी निगडित राहील.

मुंबई लोकल व्यवस्थेचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रश्न नसून सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनेही महत्त्वाचा विषय आहे. आयआयटी आणि एमआरव्हीसीचा हा उपक्रम भविष्यातील लोकल सेवेचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात.

🧠 Brain teaser time!Solve this & prove your observation skills 👀✏️ Longest pencil = ?👇 Comment your answer📢 Share for Pa...
05/02/2026

🧠 Brain teaser time!
Solve this & prove your observation skills 👀
✏️ Longest pencil = ?
👇 Comment your answer
📢 Share for Part-2 puzzle tomorrow





Only sharp eyes will get this right!Which coffee has sugar already added — A, B, C or D?❌ No guessing❌ No hints✅ Just ob...
05/02/2026

Only sharp eyes will get this right!
Which coffee has sugar already added — A, B, C or D?
❌ No guessing
❌ No hints
✅ Just observation
👉 Comment your answer below!
(Tag a coffee lover 😄)

Address

Badlapur Railway Station
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur बदलापुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Badlapur बदलापुर:

Share