13/06/2021
सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध..😡😡
हे गडकिल्ले म्हणजे आमचे पवित्र ठिकाण. *"संपूर्ण स्वराज्याचे सार हे दुर्ग"* या शब्दात महाराजांनी गडकिल्ल्यांची महती सांगितली. पण आज गडकिल्ल्यांच्या विकासाच्या नावाखाली त्यांचे पावित्र्याच संपवले जात आहे. उद्या गडांवर जर रोपवेने जो पर्यटक जाईल त्याला त्याचं महत्त्व कळणारच नाही. मग त्याचे पावित्र्य काय राखील तो? आज हे थांबवलं नाही तर उद्या हे दुर्ग शौर्याच, अस्मितेचे प्रतीक न राहता पर्यटनाच ठिकाण होईल...😡😡
हे थांबवलं पाहिजे, आणि थांबवलचं पाहिजे😡😡
*जय शिवराय🚩🚩*
अमृत पाटील
(९९२३५७१११६)