Team Ashwamedh

Team Ashwamedh The World is a book, and those who do not travel read only a page. KEEP CHASING YOUR DESTINATIONS WITH US !!!!

12/06/2024

*Team Ashwamedh _Trip to Shri Shetra Shegaav*

*Date* : 19th & 20th of Oct 2024 (Saturday/Sunday)
(Journey will commence on Friday, 18th Oct 2024 at 10 PM from Thane railway station)

*Number of seats* : 30 Tourists only

*Attraction*
1. Shri Gajanan Maharaj darshan
2. Shri shetra Nagzari
3. Aanand Sagar

*Traveling*:
• Mumbai to Shegaav : Shalimar Express (18029)
• Shegaav to Mumbai: Amrawati Express (12112)
• Local auto at Shegaav

*Cost (Per person)*
Mumbai - Shegav - Mumbai

1) *Rs. 2100*
including *Non AC Train traveling* + Stay (AC Dormitory)+ 2 Breakfast+ 2 Lunch + 2 Dinner+ Local transport

2) *Rs 3200/-*
Including *AC Train traveling (3AC/3E)*
+ Stay ( AC Dormitory)+ 2 Breakfast+ 2 Lunch + 2 Dinner+ Local transport

*Booking confirmation date*:
16th June 2024
(On 17th June,Railway booking Will get started for 18th Oct 2024)

*Advance payment*
* On or before *16th June 2024* need to pay for Railway ticket fare, For AC coach Rs 2000 & Non AC coach Rs 800.
* Rest payment till 15th oct 2024

** *Itinerary* **
*18th Oct 2024 (Friday)*
* To Depart from Thane at 10 PM on 18th Oct 2024

*19th Oct 2024 (Saturday)*
* To reach Shegaav at 7 AM & move to Anand vihar bhakt-niwas via local transport
* Morning rituals + Breakfast till 10 AM
* 10.30 AM to 12 PM, Shri Gajanan Maharaj Darshan
* 1 PM to 4 PM : Lunch + Rest at Bhakt Niwas
* 5 PM : Tea & Move to Nagzari temple
* 8 PM to 9 PM : Dinner + Rest

*20th Oct 2024 (Sunday)*
* 8 AM to 11.30 AM Break fast & Visit to Anand Sagar garden

* 1 PM to 4 PM lunch & rest
* 4 PM to 6.30 PM : Free time for shopping & Darshan.
* 8 PM : Dinner & depart to Railway station
* 9 PM to catch the train for the return journey & train will reach mumbai by 5.30 AM on Monday at Thane.

For Booking & more information pls contact
Vikrant: 9930334781 /9967346067

Regards,
*Team Ashwamedh*

*Team Ashwamedh _Trip to Ujjain* *(Jay Mahakal)**Date* : 13th & 14th of April 2024 (Saturday/Sunday)(Journey will commen...
05/12/2023

*Team Ashwamedh _Trip to Ujjain* *(Jay Mahakal)*

*Date* : 13th & 14th of April 2024 (Saturday/Sunday)
(Journey will commence on Friday, 12th April 2024 at 8.30 PM from Mumbai Central railway station)

*Number of seats* : 30 Tourists only

*Attraction*
1. Shri Mahakal Shivling darshan (Jyotirlinga)
2. Mahakal lok corridor darshan
3. Shree Kaal Bhairav nath temple

*Traveling*:
• Mumbai to Ujjain : Avantika Express (12961)
• Ujjain to Mumbai: Avantika Express (12962)
• Local Electric auto at Ujjain

*Cost (Per person)*
Mumbai - Ujjain - Mumbai

1) *Rs. 2300*
including *Non AC Train traveling* + Stay (AC Dormitory)+ 2 Breakfast+ 2 Lunch + 2 Dinner+ Local transport

2) *Rs 3800/-*
Including *AC Train traveling (3AC/3E)*
+ Stay (AC Dormitory)+ 2 Breakfast+ 2 Lunch + 2 Dinner+ Local transport

*Booking confirmation date*:
10th December 2023
(On 10th Dec,Railway booking Will get started for April 2024)

*Advance payment*
* On or before *10th Dec 2023* need to pay for Railway ticket fare, For AC coach Rs 2400 & Non AC coach Rs 900.
* Rest payment till 15th March 2024

** *Itinerary* **
*12th April 2024 (Friday)*
* To Depart from Mumbai Central at 8.30 PM on 12th April 2024

*13th April 2024 (Saturday)*
* To reach Ujjain at 7 AM & move to Hotel via local transport
* Morning rituals + Breakfast till 10 AM
* 10.30 AM to 12 PM, Shri Mahakal Darshan
* 12 PM to 4 PM : Lunch + Rest at hotel
* 5 PM : Tea & Move to Evening Aarti @ Shri. Mahakal temple
* 5.30 PM to 7 PM : Evening Aarti
* 7 PM to 9 PM : Mahakal lok Darshan
* 10 PM : Dinner + Rest

*14th April 2024 (Sunday)*
* 4 AM : Bhasma Aarti (Based upon online registration & *per individual choice*)
* 9 AM to 11.30 AM Breakfast & local shopping sight seeing
* Shri Kaal Bhairav nath Darshan by local transport
* 5 PM depart to Railway station
* 6.45 PM to catch the train for the return journey & train will reach mumbai by 6.30 AM on Monday.

For Booking & more information pls contact
Vikrant: 9930334781 /9967346067

Regards,
*Team Ashwamedh*

21/10/2018

*रायगड दर्शन*
मार्गदर्शक *- इतिहासतज्ञ श्री. प्र. के. घाणेकर सरांसोबत.*
रायगडावर आपण नेहमीच जातो आणि भटकत असतो. परंतू रायगडावरील शिवकालीन वास्तू व ऐतिहासिक महत्व जाणून घेणे नीटस जमत नाही. या साठी दुर्गतज्ञ गडभटके श्री. प्र. के. घाणेकर सरांसोबत दोन दिवस रायगड स्थलदर्शनाची संधी मिळाली आहे.
रायगडावरच त्या त्या स्थळी सरांकडून *ऐतिहासिक-सामरीक आणि वास्तू शास्त्रीय माहिती.* तसेच गडावरील *वनस्पती आणि शिवरायांचे दुर्गविज्ञान* इ. पूरेपूर माहीती मिळणार आहे.
या साठिच आम्ही हा ट्रेक आयोजित केलाय.

शुक्रवारी दि. २६. आॅक्टोबर २०१८ रोजी रात्रौ 10 वाजता ठाणे पूर्व रेल्वे स्थानक येथून बसने निघायचं आहे.
पहीला दिवस. -
शनिवार दि. २७ रोजी पहाटे रायगडावर पोचणार असून. सकाळीच गड पहाण्यास सुरवात करणार आहोत. दिवसभर स्थलदर्शन व माहिती घेत रात्रौ इतिहासा संबंधी कार्यक्रम असेलच.

*दरम्यान योग्य वेळी चहा - न्याहारी व जेवणं होतीलच. राहण्याचीही व्यवस्था असणार.*

दूसरे दिवशी-
रविवार दि. २८ सकाळपासून दुपार पर्यंत गडाची उर्वरीत बाजू पाहणार आहोत. प्र के घाणेकर सर च सर्व माहिती देणार आहेत.
दुपारी भोजन घेऊन ठाण्याकडे परतीचा प्रवास. रात्री साधारण 9 पर्यंत पोहचू. असे नियोजन आहे.

या करीता...
दोन दिवस चहा-नाश्ता-जेवण-राहणे व तज्ञांची फी आणि *ठाणे-रायगड-ठाणे* प्रवासासहीत सर्व खर्च रू. *१५००/- प्रत्येकी* येणार आहे.

*रायगड दर्शन आणि अभ्यास _या कार्यक्रमास_* येण्याकरता रू. १५००/- भरून नोंदणी करणे आवश्यक.
नोंदणी २० आॅक्टो अखेर पर्यंत करावी.
*संपर्क-*
सुनिल कदम. *9404606882* .
पंकज भोसले. *9821009137*
प्रविण मोहिते. *8898962712*

21/10/2018

दिवाळी फराळ

चकली ४०० रु किलो
शेव २५० रु किलो
पोहे चिवडा २५० रु किलो
शंकर पाळे २५० रु किलो
कडबोळी ३५०/- रु किलो
चिरोटे ४५०/- रु किलो
बेसन लाडू १५ रु नग
रवा लाडू १५ रु नग
रवा बेसन लाडू १५ रु नग
मोतीचूर १५ रु नग
मोतीचूर (साजूक तूप) २० रु नग
करंजी २० रु नग
अनारसे १५ रु नग

आपण ऑर्डर दिली ना ?

संपर्क
अनुप मालंडकर
आनंदी सदन,कोपरी गांव, ठाणे पूर्व
९०२९३७००३१ / ८३५५९४५७१७

06/10/2018
 #जनसेवा समिती, विलेपारलेइतिहास दर्पण-वारसा स्फूर्तीदायी इतिहासाचा!याअंतर्गत मराठ्यांच्या इतिहासातील काही गौरवशाली घटनां...
08/08/2018

#जनसेवा समिती, विलेपारले
इतिहास दर्पण-वारसा स्फूर्तीदायी इतिहासाचा!

याअंतर्गत मराठ्यांच्या इतिहासातील काही गौरवशाली घटनांचा,प्रसंगांचा आणि व्यक्तिरेखांच्या कर्तृत्वाचा आपण गेले काही महिने व्याख्यानाच्या मालिकेमधून वेध आणि आढावा घेत आहोत.

या मालिकेतील 4 थे पुष्प प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक, ब्लॉगर आणि राफ्टर पब्लिकेशनचे प्रमुख #श्री उमेश जोशी
शनिवार दि 18 ऑगस्ट 2018 रोजी सादर करणार आहेत.

विषय आहे- #रणक्षेत्र पालखेड अर्थात वेध पालखेड रणसंग्रामाचा!

प्रतपासूर्य थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या आयुष्यात सुमारे 40 लढायांमध्ये भाग घेतला आणि यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. एक अपराजित योद्धा म्हणूनच इतिहासात ते सुप्रसिद्ध आहेत. मुसलमानी इतिहासकारांनी त्याची नोंद घेऊन #साहेबी फुतूहाते उज्जाम म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा योद्धा असा गौरवाने बाजीराव पेशवे यांचा उल्लेख केला आहे.

पालखेड येथे बाजीरावांनी निजमाशी केलेली लढाई त्यांच्या उत्कृष्ट युद्धनेतृत्वाची, रणकौशल्य आणि व्यूहनीतीची निदर्शक आहे असे मानले जाते. #फिल्डमार्शल मॉंटेगोमेरीने आपल्या युद्धशास्त्रावरील ग्रंथात पालखेडच्या लढाईसंबंधी जो उल्लेख केला आहे त्यावरून वरील विधानाची सत्यता लक्षात येते.

"They were at their best in Eighteen Century and the Palkhed Campaign of 1727-28 in which Bajirao outgeneralled Nizam Ul Mulk is a masterpiece of strategic mobility"

त्यांचे हे उद्गार बाजीराव पेशव्यांच्या युद्धकौशल्याची महती अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत.

बाजीराव पेशवे यांनी 1727-28 च्या पालखेड येथे लढल्या गेलेल्या युद्धात निजामाचा कसा पराभव केला याचे तपशिलांसाहित विवेचन वरील कार्यक्रमात आपले वक्ते श्री उमेश जोशी व्याख्यान व स्लाईडशोच्या माध्यमातून करणार आहेत.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास इतिहासप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आपल्या गौरवशाली आणि स्फूर्तिदायी इतिहासाची यशोगाथा जाणून घ्यावी ही नम्र विनंती आहे.

हा कार्यक्रम निःशुल्क असून त्याचा तपशील असा आहे.

#रणक्षेत्र पालखेड
वक्ते: श्री उमेश जोशी- इतिहास अभ्यासक, लेखक व ब्लॉगर

#शनिवार,दि 18 ऑगस्ट 2018
सायंकाळी ठीक 6 वा

#स्थळ- साठ्ये महाविद्यालय, विलेपारले पूर्व

अधिक माहितीसाठी संपर्क-9987565738

#पोस्टर क्रेडिट-उमेश जोशी Umesh Mukund Joshi

उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि। मी. लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती. त्या अरुंद जं...
26/07/2018

उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि। मी. लांबीची बंदुकीची नळीच होती. मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती. त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते. या भयंकर चित्तेहल्ल्याची खबर धडपडत , धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलबखान साहेबांना दिली. बातमी देणारे व्याकूळ झाले होते. हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता. हे सगळेच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्यसंख्येवर आणि युद्धसाहित्यावर भाळलेले असायचे. त्यांना वाटायचं , मराठे मूठभर आहेत. मारून काढू. पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती.

कारतलबखान सुन्नच झाला। कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या. यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ‘ रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं ? क्या हालत हो गयी अपनी ?’

त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ‘ पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का ? आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का ?

‘ खानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग ? तो म्हणत होता , ‘ अब मैं क्या करूं ?’

यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ‘ हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश!

‘ खरंच होतं। खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं ? अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ‘ आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात.

‘ महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ‘ एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा , कबूल ?’ ‘ जी , कबूल ‘

खजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.

खान परत निघाला। मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.

शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.

एक गोष्ट आपल्या लक्षात आली ना ? कारतलबखान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीत आला. पण महाराज आधीच (बहुदा एक फेब्रुवारी १६६१ ) पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडविली. त्याचं सगळं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं. अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले हे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं नशीबच.

महाराज दि. 3 फेब्रुवारी १६६१ रोजी पाली , जांभूळपाडा , नागोठणे या मार्गाने महाडकडे निघाले. पण त्यांची सावधता केवढी! त्यांनी नेताजी पालकराला सुमारे दोन-एक हजार फौजेनिशी उंबरखिंडीतच ठेवले. न जागो , फजित पावलेला कारतलब पुन्हा युद्धसाहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला , तर त्याच्या दुसऱ्या फजितीची व्यवस्था महाराजांनी नेताजीवर सोपविली.

महाराज आता चिपळूणजवळ श्री परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले. महाराज धामिर्क होते. पण त्यांच्या कामाच्या आड ते देवधर्म , व्रतवैकल्य येऊ देत नव्हते. ते उरकूनच आता श्रीदर्शनास जात होते.

महाराष्ट्र भूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत ...
02/07/2018

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ
करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला... संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein
बनण्यासाठी शाळेत गेला
नव्हता. एक अमिताभ बनला तर
हजारो acting school
उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही शाळेत मध्ये गेला नव्हता. या कडे कोणाचेही लक्ष नाही.

*अनुभवातून शिक्षण हेच खरे शिक्षण !*

यासाठीच आपल्या रत्नागिरी मध्ये सुरु आहे..
रा. भा. शिर्के प्रशालेचा
*गुरुकुल प्रकल्प*
घरापासून दूर पण घरातच चालणारी एक उपक्रमशील शाळा...
विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय ठेवून *११ तास चालणारी एकमेव शाळा... ज्यातून परीक्षार्थी नाही तर अभ्यासू आणि आदर्श विद्यार्थी घडविले जातात.*

एकदा प्रत्यक्ष भेट देऊन पहा.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु..
*इयत्ता : ५ वी ते १० वी*

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच गुरुकुल मध्ये त्याचा प्रवेश निश्चित करा.

*संपर्क*
श्री. किरण सनगरे ९४२१२३०९९२
श्री. स्वप्निल कर्लेकर ७५८८९१७१४०

साभार: Gaurav Pilankar

⛳✊ #जयमराठी, #जयमहाराष्ट्र ✊⛳✊ #आईशप्पथमराठी

एक पोलादी मानसिकतेची स्त्री जिने अत्यंत प्रतिकूल काळाशी झुंज देत अंधारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून उज्वल भविष्यचा वेध घे...
01/07/2018

एक पोलादी मानसिकतेची स्त्री जिने अत्यंत प्रतिकूल काळाशी झुंज देत अंधारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून उज्वल भविष्यचा वेध घेणारा युगंधर महापुरूष घडवला...
जिने आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर एक नाही दोन नाही तर तब्बल पाच पाच सुलतानशाह्या सुरूंग लावून पाताळात गाडल्या...
जिने आपल्या कणखर बाण्याने व करारी दरार्याने गुलामीच्या काटेरी शृंखला तहसनहस करत हिंदूस्तानला यवनी गुलामगिरीतून मुक्तता मिळवून दिली..
ती आई जिजाऊ आजही ह्या जगती जागृत आहे.
जय जिजाऊ.....!

Address

Kokan Nagar
Mumbai
400078

Telephone

+919930334781

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Ashwamedh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Team Ashwamedh:

Share

Category