06/07/2019
‘‘अंधारबन आणि सुधागड ही दोन्ही ठिकाणं अभयारण्याचा भाग असून अतिवर्दळीमुळे तेथील परिसंस्थेला धोका पोहचत होता. त्यामुळे तेथील गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे होते. मात्र पूर्ण बंदी न करता गावकऱ्यांनादेखील रोजगार मिळावा या अनुषंगाने संख्येवर नियंत्रण आणल्याचे, पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी सांगितले. दिवसाला केवळ १५० गिरिपर्यटकांना या भागात सोडले जाणार असून एकावेळी २५ जणांना सोडण्यात येईल. दोन ग्रुपच्यामध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल असेदेखील त्यांनी नमूद केले.
https://www.loksatta.com/mumbai-news/150-people-allowed-in-the-city-of-andherban-sudhagad-abn-97-1925676/
Andharban entry will be completely banned 15th July onwards for safety purpose
-- Ankita Tarade, Range Forest Officer, Pune Forest Division
https://www.facebook.com/andharbans/posts/710528666035312